आपण आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून काळजी करत असतो. आपण जीवनात काळजी केल्यामुळे आपले टेंशन हे मोठ्या प्रमाणात वाढत असते. काळजी केल्यामुळे आपले कामामध्ये लक्ष लागत नाही. आपले मन विचलित होते. त्यामुळे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी काळजी करायची नसते, तर काळजी घ्यायची असते याविषयी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #PositiveThoughts #Care<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा